"" सुविचार:- 1) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. स्वामी विवेकानंद . 2) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. -जॉर्ज बर्नार्ड शॉ ............

 


SMART GRAMPANCHAYAT MOTHIWADI TQ.MAJALGAON DIST.BEED

No comments:

Post a Comment